S R Dalvi (I) Foundation

farmers

पीक विमा योजनेसाठी 1 रुपयात अर्ज कसा करायचा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

How to apply for crop insurance scheme in Rs 1? Know the complete process महाराष्ट्रात 2016 च्या खरिप हंगामापासून प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवण्यात येत आहे. आता महाराष्ट्र सरकारनं या योजनेत मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन बदलांनुसार, ‘सर्वसमावेशक पीक विमा योजना’ पुढच्या 3 वर्षांसाठी राज्यात राबवण्याचा महाराष्ट्र सरकारनं निर्णय घेतला आहे. त्यानुसार, शेतकऱ्यांना […]

पीक विमा योजनेसाठी 1 रुपयात अर्ज कसा करायचा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया Read More »

प्रधानमंत्री मोफत सौर पॅनेल योजना

Free Solar Panel Scheme by Prime minister देशातील शेतकरी बांधवांच्या कल्याणासाठी सरकारने सन 2020 मध्ये प्रधानमंत्री सौर पॅनेल योजना सुरू केली असून आतापर्यंत देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळाला आहे. तुम्हीही शेतकरी असाल आणि सौरऊर्जा वापरण्याचा आग्रह धरत असाल, तर तुम्हाला सरकारकडून प्रधानमंत्री सौर पॅनेल योजनेअंतर्गत अनुदानावर सौर पॅनेल बसवण्याची संधी दिली जाते. योजनेचे

प्रधानमंत्री मोफत सौर पॅनेल योजना Read More »

किसान क्रेडिट कार्ड : किसान क्रेडिट कार्ड के लिए आवेदन कैसे करें? इस कार्ड के सटीक लाभ क्या हैं?

Kisan Credit Card: How to apply for Kisan Credit Card? What are the exact benefits of this card? किसान क्रेडिट कार्ड यानी केसीसी एक ऐसी योजना है जिसका उद्देश्य किसानों को कृषि कार्य के लिए आर्थिक सहायता प्रदान करना है। केसीसी के माध्यम से किसान बीज, खाद, कीटनाशक आदि प्राप्त कर सकते हैं। कृषि कार्यों के लिए

किसान क्रेडिट कार्ड : किसान क्रेडिट कार्ड के लिए आवेदन कैसे करें? इस कार्ड के सटीक लाभ क्या हैं? Read More »

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना

Namo Shetkari Mahasanman Fund Scheme ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ काय आहे? केंद्र सरकार देशभरात पीएम किसान सन्मान निधी योजना राबवत आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी कुटुंबाला दरवर्षी 6 हजार रुपये इतकी आर्थिक मदत दिली जाते. दर 4 महिन्यांच्या अंतरानं 2 हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जातो. आता राज्य सरकार केंद्र सरकारच्या या 6

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना Read More »

How Indian women farmers are finding strength in numbers

In India, women farmers have historically faced numerous challenges, including limited access to land, credit, and government support. However, in recent years, they have found strength in numbers by coming together to form collectives and cooperatives. One such example is the Mahila Kisan Adhikar Manch (MAKAAM), a national forum of women farmers’ organizations that advocates

How Indian women farmers are finding strength in numbers Read More »

Scroll to Top