S R Dalvi (I) Foundation

Ramachandraa Dalvi

आदिवासी मुलांचे शिक्षण 

Education of tribal children आदिवासी समाज हा भारतातील एक महत्त्वपूर्ण समाज मानला जातो: त्याची आपली एक बोलीभाषा; संस्कृती आणि ओळख आहे. हा समाज पूर्वीपासूनच डोंगरी भागात वास्तव्य करीत असल्याने या समाजाचा सामाजिक व आर्थिक विकास हवा तेवढया प्रमाणात झालेला दिसून येत नाही: तसेच या समाजासाठी शासनस्तरांवरुन अनेक सुविधा किंवा योजना देण्यात येत असल्या तरी; बोलीभाषा; […]

आदिवासी मुलांचे शिक्षण  Read More »

भारतात जातीवाद कधी संपणार?

When will casteism end in India? कसं मान्य करू की देश बदलत आहे?कसं मान्य करू की जातीवाद मिटला आहे?कसं मान्य करू भेदाभेद मिटले आहेत? 15 ऑगस्ट, स्वातंत्र्यदिन. आज भारत आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय. मात्र इथे स्वातंत्र्यदिनाचा अर्थ “इंग्रजांच्या गुलामगिरीतून झालेली सुटका’ इतकाच मर्यादित राहिलेला असू शकतो. राज्यघटनेनुसार भारत हे लोकशाही राष्ट्र म्हणून जन्माला

भारतात जातीवाद कधी संपणार? Read More »

भारतीय संविधान आणि महिलांचे योगदान

Indian Constitution and Contribution of Women दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर इंग्रजांना भारतावर राज्य करणे अशक्य वाटू लागले. त्यामुळे लवकरात लवकर भारताचा कारभार जबाबदार भारतीयांच्या हाती सोपविणे गरजेचे होते. परंतु, स्वातंत्र्यानंतर भारताचा राज्यकारभार कसा असावा ह्यासाठी भारतीय संविधानाची अर्थात घटनेची निर्मिती होणे महत्वाचे होते.घटना समितीची पहिली बैठक ९ डिसेंबर १९४६ रोजी झाली व तिची स्वीकृती २६ नोव्हेंबर

भारतीय संविधान आणि महिलांचे योगदान Read More »

ऋणानुबंधाच्या गाठी – रक्षाबंधन

Rakshabandhan आपल्या देशात अनेक सण उत्सव साजरे केले जातात. हे सण आपल्यात कौटुंबिक आणि सामाजिक एकता वाढवतात. अश्याच सणांपैकी एक आहे रक्षाबंधनाचा सण. रक्षाबंधन हा हिंदू धर्माच्या एक प्रमुख सण आहे. हा सण भाऊ बहिणीच्या प्रेमाचा सण असतो. या दिवशी बहीण आपल्या भावाला रक्षासुत्र, म्हणजेच राखी बांधते आणि भावाची प्रगती व सुखी आयुष्यासाठी प्रार्थना करते.

ऋणानुबंधाच्या गाठी – रक्षाबंधन Read More »

साइखोम मीराबाई चानू

Saikhom Meerabai Chanu मीराबाई चानूने यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक जिंकले. देश तिचे अभिनंदन करत होता तेव्हा कदाचित मीराबाईला 2016 हे वर्ष आठवत असेल. तेव्हा ती रियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे नेतृत्व करत होती. पण ती स्पर्धा पूर्ण करू शकली नाही. तिच्या नावापुढे ‘डिड नॉट फिनिश’ असे लिहिले गेले. असा शेरा मारली गेलेली ती दुसरी खेळाडू होती.

साइखोम मीराबाई चानू Read More »

शेती वाचेल तर देश वाचेल 

If agriculture is saved, the country will be saved भारतात शेती हा एक पारंपारिक व्यवसाय आहे आणि तोच जीवनाचा आधार देखील आहे. भारतीय उपखंडातील वातावरण हे शेतीस अत्यंत अनुकूल असल्याने अति प्राचीन काळापासून येथे शेती केली जाते. शेतीचे व्यवस्थापन आणि संवर्धन हे प्रत्येक पिढीतून पुढच्या पिढीत संक्रमित झाल्याचे दिसून येते.  एकीकडे स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे

शेती वाचेल तर देश वाचेल  Read More »

आम्हाला स्वातंत्र्य हवे…

We want freedom… ।। म्हणती थोर थोरही भले, मुले ही देवाघरची फुले ।। खरतर प्रत्येक मुलं अव्दितीय असतं. त्या मुलाला प्रत्यक्षात जाणून घेणे. त्याच्यावरती प्रेम करणे. त्याला जगण्यासाठी बळ देणे. त्याच्या सुयोग्य वाढ आणि विकासाकरीता सतत प्रोत्साहन देत राहाणे. मुलांना शिकण्यासाठी काही करून पाहण्यासाठी प्रेरणा देत मनगट आणि मस्तकाचे भरण करणे. मुलांना प्रत्यक्ष अनुभवाने काही

आम्हाला स्वातंत्र्य हवे… Read More »

Scroll to Top