S R Dalvi (I) Foundation

Teachers

कचरा कमी करणे आणि संसाधनांची कार्यक्षमता

Waste reduction and resources लोकसंख्या वाढ, शहरीकरण आणि उपभोग पद्धतीतील बदल यांसह घटकांच्या संयोजनामुळे गेल्या काही दशकांपासून जागतिक कचरा निर्मितीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. जागतिक बँकेच्या म्हणण्यानुसार, जगामध्ये दरवर्षी 2.01 अब्ज टन म्युनिसिपल घनकचरा निर्माण होतो, 2050 पर्यंत हा आकडा 3.40 अब्ज टनांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. दरडोई निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण जगभरात मोठ्या प्रमाणात बदलते, उच्च […]

कचरा कमी करणे आणि संसाधनांची कार्यक्षमता Read More »

कचरे को बिजली में बदलना: प्लास्टिक से ईंधन परियोजनाएं

Converting Plastic Waste into Fuel प्लास्टिक कचरा दुनिया की एक बड़ी समस्या है। इसके स्थायित्व के कारण, लैंडफिल और महासागरों में जमा प्लास्टिक कचरा सदियों तक फंसा रहता है , जिससे वैश्विक पर्यावरणीय संकट पैदा हो जाता है। हालाँकि हम हर साल लगभग 300 मिलियन टन प्लास्टिक कचरा पैदा करते हैं, लेकिन केवल 9% का

कचरे को बिजली में बदलना: प्लास्टिक से ईंधन परियोजनाएं Read More »

Impact of Broadcasting on Rural Development and Empowerment

Broadcasting has the potential to significantly impact rural development and empowerment in several ways. Here are some of the key areas where broadcasting can play a positive role: Access to Information: One of the primary benefits of broadcasting is that it helps disseminate information to remote and rural areas. Access to relevant and timely information

Impact of Broadcasting on Rural Development and Empowerment Read More »

जर जगातली सगळी झाडं नष्ट झाली तर?

What if all the trees in the world were destroyed? जगभरात विविध कारणांमुळे वृक्ष संख्या झपाट्याने कमी होतेय. गेल्या महिन्यात अमॅझॉनच्या जंगलाला लागलेल्या आगीत प्रचंड मोठी वृक्ष संपदा जळून भस्मसात झाली. पण कल्पना करा, जर जगातली सगळीच झाडं जर नष्ट झाली, तर काय होईल? झाडं या जगाची लाईफलाईन आहेत. ती नसतील तर आपल्याला या पृथ्वीवर

जर जगातली सगळी झाडं नष्ट झाली तर? Read More »

जात-वर्ग जाणिवेचा क्रांतिकारी साहित्यिक : अण्णा भाऊ साठे

Caste-Class Conscious Revolutionary Literary: Anna Bhau Sathe अन्यायाची जाणीव करून देणे आणि त्याविरोधात लढण्यासाठी उद्युक्त करणे हेच अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचे उद्दिष्ट होते. तिकाराचे दुसरे नाव संघर्ष होय. अण्णा भाऊ साठे यांचे संपूर्ण आयुष्य संघर्षात गेले. वाटेगाव ते मॉस्कोपर्यंतचा प्रवास हा त्यांच्या संघर्षाचा पुरावाच होय. अण्णाभाऊंचा जन्म ज्या सातारा-सांगली-वाटेगाव परिसरात झाला त्या भागात अनेक क्रांतिकारकांनी

जात-वर्ग जाणिवेचा क्रांतिकारी साहित्यिक : अण्णा भाऊ साठे Read More »

Preserving Our Planet: Imperative of Environmental Conservation

Preserving our planet is of utmost importance in today’s world. As we face escalating environmental challenges, it is crucial that we prioritize and actively engage in environmental conservation efforts. In this article, we will explore the significance of protecting our planet and discuss ways in which we can contribute to its preservation. The Urgency of

Preserving Our Planet: Imperative of Environmental Conservation Read More »

‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’

‘NAMO Shetkari Maha Sanman Fund Scheme’ भारत हा कृषिप्रधान देश आहे. त्यापैकी 75% लोक शेतीवर अवलंबून आहेत. त्यांची आर्थिक स्थिती केवळ शेतीवर अवलंबून आहे. हे लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर एक नवीन योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. ज्याचे नाव आहे नमो शेतकरी महासन्मान

‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ Read More »

“शिवराम दत्तात्रय फडणीस” लाखो मराठी मुलांना ‘गणित’ शिकवणारा व्यंगचित्रकार

Shi. The. Phadnis: Cartoonist who taught ‘Mathematics’ to lakhs of Marathi children “अशीच आमुची आई असती, आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्रपती,” असे हे श्रवणीय गीत आपण अनेक वर्षे ऐकत आलो आहोत. त्यामध्ये थोडासा बदल करून म्हणावेसे वाटते “अशीच आमुची सुंदर, रंगीत, चित्रमय गणिताची पुस्तके असती, आम्हीही गणितज्ञ झालो असतो.” निदान त्याकाळी माझ्या बालपणी पास

“शिवराम दत्तात्रय फडणीस” लाखो मराठी मुलांना ‘गणित’ शिकवणारा व्यंगचित्रकार Read More »

Scroll to Top