S R Dalvi (I) Foundation

foundationforteachers

परीक्षेत अचूक आणि जलद कसे लिहावे?

How to write accurately and quickly in the exam? परीक्षेत जलद कसे लिहावे? जर तुम्ही असा विचार करत असाल तर तुमची समस्या दूर होणार आहे कारण या ब्लॉगमध्ये परीक्षेत जलद कसे लिहावे, परीक्षेत काय करू नये, परीक्षेपूर्वी लेखनाचा सराव कसा करावा या सर्व गोष्टी सांगितल्या आहेत. दररोज अधिक लिहा तुमच्या लेखनाचा वेग आणि स्वरूप सुधारण्यासाठी […]

परीक्षेत अचूक आणि जलद कसे लिहावे? Read More »

मार्क नको,गुण हवेत…

Don’t want only marks, but good qualities मुलांच्या वार्षिक स परीक्षा नुकत्याच संपल्या आहेत. विविध स्पर्धा परीक्षांच्या निकालांनी तर धुमाकूळच घातलाय जणू त्यात मुलांपेक्षा पालकांचीच तळमळ दिसून येते. आपल्या मुलाने चांगले गुण मिळवावेत आणि चांगल्या क्षेत्रात करिअर करावे, असे अनेक पालकांना वाटते. त्यामुळे ते आपल्या मुलांना विविध स्पर्धा परीक्षांना बसवतात. मुलाने जास्तीत जास्त मार्क मिळवून

मार्क नको,गुण हवेत… Read More »

ऑनलाइन बँकिंगमध्ये कशी टाळणार फसवणूक?

How to avoid fraud in online banking? अनेक जण रोजच्या बहुतेक व्यवहारासाठी ऑनलाइन बैंकिंगचा वापर करतात. कारण हे अत्यंत सोपे आहे. कोरोना काळात सरकारनेही ऑनलाइन बँकिंग व्यवहारांना अधिकाधिक प्रोत्साहन दिले. बँकांनीही या काळात ऑनलाइन व्यवहारांसाठी सर्व प्रकारची सुविधा उपलब्ध करून दिली. अनेक कंपन्यांनी यासाठी खास ॲप्स विकसित केले. परंतु अलीकडच्या काळात या ऑनलाइन व्यवहारातच फसवणुकीचे

ऑनलाइन बँकिंगमध्ये कशी टाळणार फसवणूक? Read More »

तुमची मुलंही सतत यूट्यूब पाहतात? मग हे आहेत धोके…

Do your kids watch YouTube all the time? Then there are the dangers… मोबाइल हा सध्या सर्वच वयोगटातील लोकांसाठी गळ्यातील ताईत बनला आहे. थोडा वेळ हातात मोबाइल नसेल तर अनेकांना अस्वस्थ झाल्यासारखे होते. लहान मुलेही याला अपवाद नाहीत. मोठ्यांच्याच हातात सतत मोबाइल असल्याने लहान मुलांनाही कमी वयापासूनच या मोबाइलचे आकर्षण असते, कधी गाणी बघण्याच्या नादाने

तुमची मुलंही सतत यूट्यूब पाहतात? मग हे आहेत धोके… Read More »

How Indian women farmers are finding strength in numbers

In India, women farmers have historically faced numerous challenges, including limited access to land, credit, and government support. However, in recent years, they have found strength in numbers by coming together to form collectives and cooperatives. One such example is the Mahila Kisan Adhikar Manch (MAKAAM), a national forum of women farmers’ organizations that advocates

How Indian women farmers are finding strength in numbers Read More »

आज महावीर जयंती, जाणून घेऊया या सणाचे महत्त्व आणि भगवान महावीरांचे विचार…

Today is Mahavir Jayanti, let’s know the importance of this festival and thoughts of Lord Mahavir भगवान महावीर हे राजा सिद्धार्थ आणि राणी त्रिशाला यांचे पुत्र होते. त्यांचा जन्म कुंडलग्राम, बिहार येथे, श्वेतांबरांनुसार 599 ईस.पूर्व चैत्र महिन्याच्या 13 व्या दिवशी झाला, तर दिगंबर जैन मानतात की त्यांचा जन्म 615ईस.पूर्व झाला. लहानपणी त्यांना वर्धमान नाव देण्यात

आज महावीर जयंती, जाणून घेऊया या सणाचे महत्त्व आणि भगवान महावीरांचे विचार… Read More »

अपयशाने खचायचे नाही तर यश खेचून आणायचे..

Don’t get tired of failure but bring success.. मग मी संसरेन तेणें ।करीन संतासी कर्णभूषणे ।लेववीन सुलक्षणें । विवेकाची ।। ओवीचा अर्थ – मग मी त्या योगाने सावरेन आणि विचारांची चांगली लक्षणे असलेली सुंदर कर्णफुले करून ती संतांना घालीन साधना करण्यासाठी मनाची तयारी व्हावी लागते. हळूहळू मन साधनेत रमते. शांत जागी साधना करताना मन जर

अपयशाने खचायचे नाही तर यश खेचून आणायचे.. Read More »

Scroll to Top