S R Dalvi (I) Foundation

Ramachandraa Dalvi

शिक्षकांनी ‘सुपर शिक्षक’ का असावे?

Why do teachers need to be “Super Teachers”? शिक्षकांच्या विचारातील सकारात्मकता, आशावाद, मुलांना जगण्याचे बळ देते. भविष्यात येणाऱ्या संकटांवर मात करायची असेल तर शिक्षकांना मुळात स्वतःला घडविण्याची, उत्तुंगतेची आस असली पाहिजे. जीवनाकडे बघण्याचा दुर्दम्य आशावाद असला पाहिजे. कठोर वास्तवाला सामोरे जाण्याची जिद्द असायला हवी. शिक्षकांसाठी रोजचा दिवस हा शिक्षक दिन असला पाहिजे. तरच चांगले विद्यार्थी […]

शिक्षकांनी ‘सुपर शिक्षक’ का असावे? Read More »

भय ‘गणिताचे’…  

Fear of ‘Mathematics’… गणिताची भीती खूप मुलांच्या मनात असते. ढोपर फुटू दे, पोटात दुखू दे, पण गणिताचा पेपर द्यायला नको, इतकं दडपण असतं ही वस्तुस्थिती आहे. ही भीती का, कशी निर्माण होते? त्यावर मात कशी करायची? असे अनेक प्रश्न पालकांना तसेच शिक्षकांना असतात. ही भीती कधीही उपजत नसते ती ग्रहण केलेली असते. परिस्थिती, स्वानुभव आणि

भय ‘गणिताचे’…   Read More »

‘डिजिटल’ पेरेंटिंग

Parenting in a ‘Digital’ World आजच्या डिजिटल युगात मुलांचे योग्य संगोपन करणे ही पालकांची सर्वात मोठी जबाबदारी आहे. गेल्या 20 वर्षांत बदलत्या तंत्रज्ञानामुळे लोकांचे काम सोपे झाले आहे, पण त्याचा नकारात्मक परिणाम मानवी जीवनावरही मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. डिजिटल गॅजेट्स आणि डिजिटल उपकरणांचे व्यसन अगदी कमी वयात लहान मुलांमध्येही सुरू होते. सध्याचे जग हे

‘डिजिटल’ पेरेंटिंग Read More »

जिज्ञासा प्रश्नमंजुषा आयोजन

Curiosity quiz organized भारताला स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आझादी का अमृत महोत्सव हा महत्वकांक्षी कार्यक्रम सुरू केला आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून इंडियन ऑइल कॉर्पोरेशन पेट्रोलियम, नैसर्गिक वायू मंत्रालय आणि संस्कृती मंत्रालय, भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने जिज्ञासा हा भारताचा समृद्ध व प्राचीन वारसा यावर आधारित प्रश्नमंजुषा कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे.

जिज्ञासा प्रश्नमंजुषा आयोजन Read More »

गुरूपौर्णिमा

Guru Purnima गुरुसमान कुणी नाही सोयरा । गुरुविण नाही थारा ।। गुरु निधान गुरु मोक्ष । गुरु हाच आपुला आसरा ।। वर्षभरात १२ किंवा १३ पौर्णिमा येतात त्यापैंकी आषाढात येणारी पौर्णिमा गुरुंच्या स्मृतीत समर्पित केली जाते याच पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात. गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली, त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा

गुरूपौर्णिमा Read More »

जागतिक लोकसंख्या दिन

World Population Day 11 जुलै, 1987 रोजी जागतिक लोकसंख्या सुमारे 5 अब्ज बनली होती. त्यामुळे लोकसंख्येची वाढ हा सार्वजनिक स्तरावरील सर्वाधिक स्वारस्यपूर्ण विषय बनला होता. या स्वारस्यात दिवसेंदिवस वाढ होत राहिल्यामुळे लोकसंख्यावाढीच्या संदर्भात अनेक कार्यक्रम राबविण्यात येऊ लागले. सन 1989 मध्ये ‘संयुक्त राष्ट्रसंघाच्या विकासविषयक कार्यक्रमा’च्या (UNDP) गव्हर्निंग कौन्सिलनेे 11 जुलै हा दिवस ‘जागतिक लोकसंख्या दिन’

जागतिक लोकसंख्या दिन Read More »

समावेशित शिक्षण

Inclusive education भिन्न क्षमता असूनही विशेष गरजा असलेल्या बालकांना सामान्य बालकांसमवेत एकाच वर्गात शिकण्याची समान संधी ज्या शिक्षणात दिली जाते, त्यास समावेशक शिक्षण म्हणतात. हे शिक्षण ‘समान संधी’ तत्त्वावर आधारलेले असून या शिक्षणपद्धतीच्या मुख्य प्रवाहात सर्वांचा स्वीकार केला जातो. १९६० मध्ये ‘सर्वांसाठी शिक्षणʼ (Education for all) ही संकल्पना जगातील अनेक देशांत अस्तित्वात आली होती. या

समावेशित शिक्षण Read More »

शाळा नको.. मला खेळायचे आहे? जाणून घेऊयात मुलांची मानसिकता.

No school.. I want to play? Let’s observe the mindset of children. करोना काळानंतर पुन्हा एकदा शाळा सुरु झाल्या, एकीकडे चिमुरड्या विद्यार्थ्यांची शाळेत जाण्यासाठी लगबग दिसते तर दुसरीकडे शाळेत जाऊ नये यासाठी रडणारे विद्यार्थी देखील दिसतात. ‘चला शाळेत जाऊया’ हे वाक्य तसे फारसे मुलांना आवडत नाही. पालकांनो तुमच्या मुलांना शाळेत जाण्याचा कंटाळा येतो का? तुमच्या

शाळा नको.. मला खेळायचे आहे? जाणून घेऊयात मुलांची मानसिकता. Read More »

Scroll to Top