S R Dalvi (I) Foundation

Ramachandraa Dalvi

शालेय परिपाठ.

School assembly प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षण क्षेत्राचा केंद्रबिंदु आहे. विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्याची सुरुवात प्राथमिक शिक्षणापासून होते. विद्यार्थ्यांवर योग्य वयात योग्य संस्कार घडविण्यासाठी एका चांगल्या व दर्जेदार परीपाठाचे दालन सुरु करणे गरजेचे आहे. कारण शाळेच्या दैनंदीन दिवसाची सुरुवात परीपाठानेच होते. परिपाठ हा योग्य पद्धतीने आणि योग्य मुद्दे विचारात घेऊन जर घेतला गेला तर आजचे शालेय […]

शालेय परिपाठ. Read More »

शाळेत गप्पांचा तास असायला हवा का?

Should the school have a talking period? मुलांना आपल्या वर्गसोबत्यांबरोबर, इतर दोस्तमंडळींसोबत गप्पा मारायला आवडते. वर्गात मोकळा वेळ मिळाला, की आवाज सुरू. घरातही मुलाला भावंडं, आई-वडील यांच्याशी बोलायचे असते. मग वर्गात शिक्षक व घरात पालक दटावतात, ‘अरे, किती बोलतोस? थोडं गप्प बसायला काय घेणार?” खरंतर मुलांना बोलू द्यायला पाहिजे. आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर त्यांनी गप्पा माराव्यात, मग

शाळेत गप्पांचा तास असायला हवा का? Read More »

आंतरराष्ट्रीय योग दिवस..

International Day of Yoga ‘योग:स चित्तवृत्ती निरोध:’  मनाला स्थिर करणे म्हणजे योग ! जरी योगाचा शोध घेण्याविषयी कोणताही लेखी पुरावा उपलब्ध नाही, परंतु असे मानले जाते की योगाची उत्पत्ती आपल्या देशात झाली. भारतीय तत्त्वज्ञ पतंजली यांनी योग तत्वज्ञानावर लिहिलेले 2,000 वर्ष जुने “योग सूत्र” हे मनावर आणि भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि आध्यात्मिकरित्या विकसित होण्यासाठी संपूर्ण

आंतरराष्ट्रीय योग दिवस.. Read More »

दहावी-नंतर पुढे काय?

What’s next after the tenth? एखाद्या विद्यार्थ्याला काय व्हायचे आहे, तो दहावीनंतरच त्याचा अभ्यास सुरू करतो कारण दहावीपर्यंतचा अभ्यास प्रत्येक विद्यार्थ्यासाठी सामान्य असतो आणि विद्यार्थी कोणत्याही राज्याचा किंवा बोर्डाचा असला तरीही प्रत्येकजण मॅट्रिकपर्यंत अभ्यास करतो. दहावी हा आपल्या करिअरचा, व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा पाया मानला जातो. आजही आपण पारंपरिक शिक्षण पद्धतीचे पालन करीत असल्याने साधारण आठवी-नववीच्या वर्षातच

दहावी-नंतर पुढे काय? Read More »

‘सारे शिकुया, पुढे जाऊया’ सर्व शिक्षा अभियान.

Sarva Shiksha Abhiyan देशातील ६ ते १४ वर्षे वयोगटातील बालकांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा मुलभूत अधिकार देणा-या भारतीय राज्यघटनेच्या ८६ व्या तरतुदीनुसार, प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाचे ध्येय गाठण्यासाठी, केंद्र सरकार सर्व शिक्षा अभियान हा पथदर्शी कार्यक्रम राबवत आहे. १.१ दशलक्ष वसाहतींमधील १९२ दशलक्ष मुलांच्या प्राथमिक शिक्षणाची गरज भागवण्यासाठी, राज्य शासनांच्या भागीदारीसह सर्व शिक्षा अभियान राबवले जात

‘सारे शिकुया, पुढे जाऊया’ सर्व शिक्षा अभियान. Read More »

कोरोनानंतर मुले शाळेत जाणार … पालकांनी काय काळजी घ्यावी …

After Corona, children’s will go to school… what should parents take care of . कोरोना महामारीच्या दोन वर्षांच्या कालखंडानंतर शाळा पूर्ण क्षमतेने सुरू होण्यासाठी सज्ज होत आहेत. खरंतर कोरोना महामारीच्या काळात ऑनलाइन पद्धतीने अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आणि मुलांनी शिकण्यासाठी प्रयत्न केले गेले. मध्ये काही दिवस शाळा सुरू झाल्यादेखील.पण, हे खरंय की, आपली मुलं एका इयत्तेतून

कोरोनानंतर मुले शाळेत जाणार … पालकांनी काय काळजी घ्यावी … Read More »

मुलांना मोबाईलचे व्यसन कसे लागते?

How do kids get addicted to Mobile? आजकाल मुल जन्माला येताच आई वडील व्हिडीओ कॉल द्वारे नातेवाईकांना बाळाचा चेहरा दाखवतात. नवीन जन्मलेल्या बाळाच्या नजरेसमोर येणा-या या पहिल्या प्रसंगातूनच बाळे मोबाईलशी परिचित होत असतील नाही का? आपल्या आई-वडील आणि घरातील इतर सदस्यांबरोबर मोबाईलही आपल्या आयुष्यातील एक घटक आहे, हे नक्कीच बाळांना जाणवत असणार. आता पालकही सतत

मुलांना मोबाईलचे व्यसन कसे लागते? Read More »

Marathi school students should learn the English language. 

मराठी शाळेतील विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषा शिकली पाहिजे. Language, which has been considered man’s most remarkable achievement, is so much a part of our lives, like the air we breathe, that very often we take it for granted and as often are not aware of its characteristic features. Language is a system. The Maharashtra government wants

Marathi school students should learn the English language.  Read More »

Scroll to Top