S R Dalvi (I) Foundation

Ramachandraa Dalvi

अब्राहम लिंकनचे शिक्षकांना पत्र

Abraham Lincoln’s Letter to Teachers अब्राहम लिंकन हे अमेरिकेचे भूतपूर्व अध्यक्ष होते. ते थोर मानवतावादी, लोकशाहीवादी म्हणून सुपरिचित आहेत. सर्वांना समान न्याय हक्क असावा यासाठीआयुष्यभर ते प्रयत्नशील राहिले. त्यांनी निग्रोना गुलामगिरी मधून मुक्त केले. अशा अब्राहम लिंकनने शिक्षकांना लिहिलेले हे विचार प्रवर्तक पत्र. आपला ‘पाल्य’ कसा असावा? त्याने कसे घडावे ? त्याला कसे घडवावे? हे जग, जगातील बाहेरचे […]

अब्राहम लिंकनचे शिक्षकांना पत्र Read More »

‘साऱ्याच कळ्यांना’

‘To all the buds’ ‘ज्ञानपीठ’ पारितोषिक विजेते कविवर्य कुसुमाग्रज यांची “साऱ्याच कळ्यांना” म्हणजे सर्व स्तरातील, घरातील, जाती-पातीतील देश-विदेशातील ‘पाल्यांना’ फुलण्याचा, बहरण्याचा अधिकार असतो. हे त्यांनी या कवितेत अचूक मांडले आहे. त्यासाठी त्यांनी ह्या कवितेत विविध प्रतिमांचा अचूक वापर केला आहे. कळ्यांना वाढविण्यासाठी, फुलविण्यासाठी, वेलींच्या मुळांना जमिनीत खोल जावे लागते. कळीच्या निरोगी, टवटवीत वाढीसाठी जमिनीतून सकस

‘साऱ्याच कळ्यांना’ Read More »

वडील आणि मुलीचे अतूट नाते…

The father-daughter bond is unbreakable… आजच्या प्रवासातील ही गोष्ट मला तुम्हाला सांगावी वाटत आहे. एक वयोवृद्ध माणूस माझ्या शेजारी बसले होते व गप्पा मारत होते त्यांचे वय अंदाजे ८० असेल . त्यांच्यासोबत बोलताना असे समजले की ते त्यांच्या मुलीला भेटायला मुंबईला येत होते. गावी राहत असल्यामुळे ते जरासे घाबरले होते, मुंबई शहराशी त्यांची ओळख नव्हती.

वडील आणि मुलीचे अतूट नाते… Read More »

स्वत:च्या अभ्यासाची सर्वोत्तम पद्धती

Best practices for self-study पूर्वी, विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या पारंपारिक पद्धतींवर अवलंबून राहावे लागत होते, जसे की वर्गात जाणे, पाठ्यपुस्तके वाचणे आणि नोट्स घेणे. तथापि, तंत्रज्ञानाच्या आगमनाने, आता प्रभावीपणे शिकण्याचे आणि अभ्यास करण्याचे पूर्वीपेक्षा अधिक मार्ग आहेत. स्व अभ्यास किंवा स्वत: चा अभ्यास (Self Study) ज्यामध्ये थेट शिक्षकांच्या पर्यवेक्षणाशिवाय अभ्यास करणे किंवा वर्गात उपस्थित नसणे. शिक्षण हा

स्वत:च्या अभ्यासाची सर्वोत्तम पद्धती Read More »

नेल्सन मंडेला एक प्रभावी नेतृत्व 

Nelson Mandela was a great leader स्वातंत्र्य पूर्वीचा काळ आपल्या भारतासाठी फारच कठीण राहिला आहे. भारतातील प्रत्येक क्रांतिवीरांनी आपल्या रक्ताचे पाणी केलं आणि वेळ आलीच तर आपला जीवही भारतमातेसाठी अर्पण केला. ब्रिटिशांनी आपल्या जनतेवर बरेच अत्याचार केले अतिशय हीन अशी वागणूक दिली भारताला ब्रिटिशांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी आपल्या भारतातील शूरविरांनी बऱ्याच खस्ता खाल्‌ल्यात. परंतु फक्त

नेल्सन मंडेला एक प्रभावी नेतृत्व  Read More »

मुलांचे आरंभिक शिक्षण

Early education of children  मुलांच्या वयाची पहिली 8 वर्षे अतिशय महत्वाची असतात, त्यांत ही पहिली 3 वर्षे. भावी काळातील आरोग्य, वाढ आणि विकासाचा पाया ह्या वर्षांमध्ये घातला जातो. ह्या कालावधीमध्ये मुलांचा शिकण्याचा वेग सर्वाधिक असतो. किशोर आणि लहान मुलांना प्रेम, वात्सल्य, प्रोत्साहन व मानसिक पातळीवरील चालना तसेच आरोग्य  संगोपन व पोषक आहार मिळाल्यास ती उत्साहाने

मुलांचे आरंभिक शिक्षण Read More »

उत्सव दहीहंडीचा, गोविंदा आला रे आला…

Dahihandi Festival, Govinda ala re ala… श्रावण महिन्यात मोठ्या उत्साहात गोकुळाष्टमी म्हणजे कृष्ण जन्म दिवस साजरा केला जातो. दहीहंडी हा श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या वेळी साजरा केला जाणारा अतिशय प्रसिद्ध सण आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमी हा सण भगवान श्रीकृष्णाच्या जन्माच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. या निमित्ताने प्रथम श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते आणि त्यानंतर दहीहंडीचा उत्सव साजरा केला

उत्सव दहीहंडीचा, गोविंदा आला रे आला… Read More »

पर्यावरण वाचेल तर जग वाचेल

If the environment is saved, the world will be saved असे वातावरण, ज्यापासून संपूर्ण विश्व आणि सजीव जगाभोवती आहे. केवळ मानवच नाही तर सर्व प्राणी, वनस्पती, नैसर्गिक वनस्पती इत्यादी पूर्णपणे वातावरणावर अवलंबून आहेत. वातावरणाशिवाय जीवनाची कल्पना करणे शक्य नाही, कारण पर्यावरण हे पृथ्वीवरील केवळ जीवनाचे अस्तित्व आहे. पर्यावरण आपल्याला निरोगी आयुष्य जगण्यासाठी शुद्ध पाणी, शुद्ध

पर्यावरण वाचेल तर जग वाचेल Read More »

Scroll to Top