S R Dalvi (I) Foundation

Ramachandraa Dalvi

How to handle angry behavior of kids?

मुलांचे रागावलेले वर्तन कसे हाताळायचे? There are many things that can cause a child to have temper tantrums, emotional outbursts, and general “bad” or unexpected behavior. These can include biological reasons, like being hungry or overtired. It can include communication issues related to learning challenges. It also can include emotional reasons, like not being able […]

How to handle angry behavior of kids? Read More »

आनंददायी अभ्यासक्रम

Happiness syllabus अलीकडच्या काळामध्ये गुणवत्तापूर्ण शाळेला मोठे महत्व प्राप्त झाले आहे. जागतिक स्तरावरूनही शिक्षणामध्ये मोठ्याप्रमाणात अमुलाग्र बदल घडत आहेत. शाळेमध्ये वातावरण हे प्रसन्न असावे. विद्यार्थ्यांना शाळेत यावेसे वाटणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना शनिवारी तसेच रविवारीदेखील शाळेत यावेसे वाटले पाहिजे. मुलांना आनंददायी शिक्षणाचा अनुभव येत राहणे गरजेचे आहे. शिक्षकांनी पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे जाऊन मुलांना शिकवणे गरजेचे आहे.

आनंददायी अभ्यासक्रम Read More »

अग्निपथ योजना काय आहे ? 

What is Agneepath Yojana? भारतातील तरुणांना आता चार वर्षासाठी सैन्यात भरती होऊन देशसेवा करता येणार आहे. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी याबाबतची अग्निपथ योजना जाहीर केली या योजनेअंतर्गत सैन्यात भरती होणाऱ्या तरुणांना अग्निविर असं म्हटलं जाणार आहे.  राजनाथ सिंह यांनी तिन्ही दलाच्या प्रमुखांसह अग्निपथ योजनेचा शुभारंभ केला. भारतीय सैन्याला जगातील सर्वश्रेष्ठ सेना बनवण्यासाठी सीसीएअंतर्गंत

अग्निपथ योजना काय आहे ?  Read More »

काय आहे मिशन झिरो ड्रॉप आऊट?

What is Mission Zero Dropout? बालकांचा मोफत आणि सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९, राज्यात दि. १ एप्रिल, २०१० रोजी लागू करण्यात आला. सदर कायद्यांतर्गत ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकास शाळेच्या पटावर नोंदविले जाणे, बालकांनी नियमित शाळेत येणे आणि त्याला दर्जेदार शिक्षण मिळणे हा हक्क प्राप्त झाला आहे. कधीही दाखल न झालेली तसेच शाळेत न

काय आहे मिशन झिरो ड्रॉप आऊट? Read More »

महाराष्ट्रातील शैक्षणिक विचारवंत व त्यांचे कार्य

Educational thinkers in Maharashtra and their work शिक्षण हे समाज परिवर्तनाचे एक प्रभावी साधन आहे. समाजाच्या सांस्कृतिक आणि सामाजिक विचार प्रवाहांना सुयोग्य वळण मिळवून देण्याचे काम शिक्षणाचे आहे. शिक्षणातील विचार प्रवाह आपल्या आचार, विचार आणि लेखणीद्वारे सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्याचे काम शैक्षणिक विचारवंत करत असतात. महाराष्ट्रातील काही थोर शैक्षणिक विचारवंतांच्या कार्याचा परिचय पुढीलप्रमाणे आहे.  महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम स्त्री

महाराष्ट्रातील शैक्षणिक विचारवंत व त्यांचे कार्य Read More »

मैत्री संस्कार 

Rites for friendship आयुष्य घडवण्यासाठी, तसेच मनाची बैठक निर्माण होण्यासाठी चांगल्या मित्रांची, संगतीची आवश्यकता असते. इतर संस्कार प्रमाणे मैत्री संस्कार हा जीवनाला दिशा देणारा आणि पाया भक्कम करणारा संस्कार असतो. वर्गात अनेक सहअध्यायी असतात; परंतु त्यात एक-दोन जणांशी घट्ट मैत्री होते. प्राथमिक शाळेत मैत्रीची भावना पुसट, धूसर असते. पण माध्यमिक शाळेत गेल्यानंतर मात्र आपल्या सोबत्यांमध्ये

मैत्री संस्कार  Read More »

छत्रपती शाहू महाराज 

Chhatrapati Shahu Maharaj “सर्वसामान्य बहुजन समाजाला गुलामगिरीच्या दलदलीतून बाहेर काढून स्वाभिमानाचे नवे जीवन देणाऱ्या काही मोजक्या समाजसुधारकांमध्ये राजर्षी शाहूंचा समावेश होतो. राजर्षी शाहू आणि इतर समाज सुधारक यांच्यात महत्वाचा फरक म्हणजे राजर्षी शाहुंकडे राजसत्ता होती. त्याआधारे ते बहुजन समाजाच्या हिताचे निर्णय राबवू शकत होते.त्यासाठी त्यांना दुसऱ्यांची मनधरणी करावी लागली नाही.राजर्षी शाहू हे प्रजावत्सल, दलितबंधू, समतेचे

छत्रपती शाहू महाराज  Read More »

शिक्षकांचे महत्त्व.

Importance of Teachers लोकांना वाटते की आजच्या पिढीमध्ये शिक्षकांचे महत्त्व राहिले नाही, कारण शिक्षक जे काही सांगू शकतो ती माहिती इंटरनेट वर उपलब्ध असते. परंतु शिक्षकाची मानव घडवण्यात, समाज, राष्ट्र आणि संपूर्ण जग घडवण्यात महत्त्वाची भूमिका असते. शिक्षकाचे काम मुख्यत्वे विद्यार्थ्याला माणूस म्हणून प्रेरित करणे आणि वाढवणे हे असते. शिक्षक हे फक्त टेपरेकॉर्डर नाहीत जे

शिक्षकांचे महत्त्व. Read More »

Scroll to Top