महाराष्ट्रात पुन्हा शाळा बंद होणार? वाचा काय म्हणाल्या शालेय मंत्री वर्षा गायकवाड

गेल्या २ वर्षांपासून कोरोना विषाणू  अक्षरशः सगळ्यांचेच जनजीवन विस्कळीत करुन ठेवले. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर हळूहळू राज्यावर लावण्यात आलेले निर्बंध उठवण्यात आले. मात्र राज्यातील शाळा सुरु होण्यास काही मुहूर्त मिळत नव्हता.अखेर महाराष्ट्रातील बहुतांश शाळा 1 डिसेंबरपासून आणि मुंबईत 15 डिसेंबरपासून पुन्हा सुरू करण्यात आल्या. परंतु शाळा पुन्हा एकदा बंद होऊ शकतात अशी चर्चा आता सुरु […]

महाराष्ट्रात पुन्हा शाळा बंद होणार? वाचा काय म्हणाल्या शालेय मंत्री वर्षा गायकवाड Read More »