S R Dalvi (I) Foundation

NaviMumbai

तुम्ही प्लास्टिक किंवा कागदाचा स्ट्रॉ वापरत असाल, तर आधी हे वाचा..

If you use plastic or paper straws, read this first.. प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर करू नये, यासाठी जगभरात अनेक मोहिमा सुरू झाल्या आहेत. प्लॅस्टिक हा पर्यावरणासाठी अभिशाप आहे, तो केवळ आपल्या सभोवतालचेच नाही तर दुर्गम प्रदेश, पर्वत, नद्या आणि समुद्र यांचंही प्रचंड नुकसान करत आहे. द सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, 2040 पर्यंत जगभरात सुमारे 1.3

तुम्ही प्लास्टिक किंवा कागदाचा स्ट्रॉ वापरत असाल, तर आधी हे वाचा.. Read More »

कृषी सेवा केंद्रासाठी परवाना कसा मिळवायचा? संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

How to get License for Agricultural Service Center? Learn the complete process गाव तसंच तालुका पातळीवर आज कृषी सेवा केंद्रांची दुकानं मोठ्या प्रमाणावर थाटल्याचं दिसून येत आहे. कृषी विषयात शिक्षण घेतलेले तरुण कृषी सेवा केंद्रांकडे एक व्यवसायाचं साधन म्हणून पाहत आहेत. कृषी सेवा केंद्रांमधून खते, बियाणे आणि कीटकनाशकांची विक्री करता येते. पण त्यासाठी कृषी विभागाकडून

कृषी सेवा केंद्रासाठी परवाना कसा मिळवायचा? संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या Read More »

How Nature Helps Improve Children’s Mental Health

Nature plays a crucial role in improving children’s mental health in various ways. Here’s how: Stress Reduction: Spending time in natural environments has been shown to reduce stress levels in children. The soothing sights, sounds, and smells of nature have a calming effect, helping to lower cortisol levels and promote relaxation. Anxiety Relief: Nature provides

How Nature Helps Improve Children’s Mental Health Read More »

How Planting Trees Can Improve Air Quality in Your Community

Planting trees can have numerous positive effects on air quality in your community. Trees play a crucial role in improving air quality through a process known as photosynthesis, where they absorb carbon dioxide (CO2) and release oxygen (O2). Here’s how planting trees can help improve air quality in your community: Carbon dioxide absorption: Trees act

How Planting Trees Can Improve Air Quality in Your Community Read More »

जात-वर्ग जाणिवेचा क्रांतिकारी साहित्यिक : अण्णा भाऊ साठे

Caste-Class Conscious Revolutionary Literary: Anna Bhau Sathe अन्यायाची जाणीव करून देणे आणि त्याविरोधात लढण्यासाठी उद्युक्त करणे हेच अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचे उद्दिष्ट होते. तिकाराचे दुसरे नाव संघर्ष होय. अण्णा भाऊ साठे यांचे संपूर्ण आयुष्य संघर्षात गेले. वाटेगाव ते मॉस्कोपर्यंतचा प्रवास हा त्यांच्या संघर्षाचा पुरावाच होय. अण्णाभाऊंचा जन्म ज्या सातारा-सांगली-वाटेगाव परिसरात झाला त्या भागात अनेक क्रांतिकारकांनी

जात-वर्ग जाणिवेचा क्रांतिकारी साहित्यिक : अण्णा भाऊ साठे Read More »

‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’

‘NAMO Shetkari Maha Sanman Fund Scheme’ भारत हा कृषिप्रधान देश आहे. त्यापैकी 75% लोक शेतीवर अवलंबून आहेत. त्यांची आर्थिक स्थिती केवळ शेतीवर अवलंबून आहे. हे लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर एक नवीन योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. ज्याचे नाव आहे नमो शेतकरी महासन्मान

‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ Read More »

महिलांना 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज देणारी ही योजना काय? त्यासाठी अर्ज कसा करावा?

What is this scheme that gives loans up to 3 lakh to women? How to apply for it? ‘उद्योगिनी’ ही महिलांना रु.3 लाखांपर्यंतचे कर्ज मिळवून देण्यासाठी, 88 प्रकारचे छोटे व्यवसाय स्थापन करण्यासाठी आणि आर्थिकदृष्ट्या स्थिर होण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली योजना आहे. कर्मचारी योजना म्हणजे काय, त्याअंतर्गत कर्ज कसे मिळवायचे, कोणते नियम पाळायचे, अर्ज कसा

महिलांना 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज देणारी ही योजना काय? त्यासाठी अर्ज कसा करावा? Read More »

Scroll to Top