S R Dalvi (I) Foundation

Enviroment

अ‍ॅनोस्मिया: वायू प्रदूषणामुळे वास घेण्याची क्षमता कमी होते का?

Anosmia: Does air pollution impair the ability to smell? मातीवर पावसाचे पहिले थेंब, उमललेली फुलं, एखादं छान परफ्युम, आईच्या हातचं जेवण आणि लीक होणारा गॅस… या सगळ्यांमध्ये काय साम्य आहे? गंध. पदार्थाची चव असो किंवा धोक्याची सूचना. वास घेण्याची क्षमता माणसाला जगण्यासाठी फार महत्त्वाची आहे. अ‍ॅनोस्मिया म्हणजे काय? वास घेण्याची क्षमता जाणं याला ‘अ‍ॅनोस्मिया’ म्हणतात.

अ‍ॅनोस्मिया: वायू प्रदूषणामुळे वास घेण्याची क्षमता कमी होते का? Read More »

सह्याद्री कन्सर्वेशन रिझर्व संकल्पना

Sahyadri Conservation Reserve Concept तब्बल सोळाशे किलोमिटर लांबीची कोकणच्या चिंचोळ्या किनारपट्टीला उपखंडाच्या सपाट मैदानापासून विलग करणारी, अंगाखांद्यावर शेकडो शिखरे, किल्ले आणि जंगले आपल्या वस्त्रा प्रमाणे मिरवणारी, दक्षिण भारतातील जवळ जवळ सर्वच पूर्व वाहिनी आणि पश्चिम वाहिनी नद्यांना जन्म देणारी आणि अरबी समुद्राचे खारे वारे आपल्या छातीवर झेलून त्याचे जीवनदायिनी पावसात रूपांतर करणारी सह्याद्री पर्वतरांग निसर्गाची

सह्याद्री कन्सर्वेशन रिझर्व संकल्पना Read More »

निसर्ग साक्षात गुरू

Nature is the real teacher मुलांची मानसिक व बौद्धिक अशी सर्व दृष्ट्या वाढ होण्यासाठी त्यांना मोकळ्या मैदानात खेळू द्या. त्यांना झाडांचे महत्त्व समजावून सांगा व त्याचबरोबर वृक्षरोपणाचेही महत्त्व सांगून विविध रोपे लावण्यास शिकवा. मोकळ्या मैदानात मुलांना भरपूर शुद्ध ऑक्सिजन मिळेल. याच ऑक्सिजनसाठी हॉस्पिटलमध्ये पैसे द्यावे लागतात. झाडे, फळे, फुले व एकूणच निसर्गाची त्यांना ओळख होऊ

निसर्ग साक्षात गुरू Read More »

Why does India need to introduce innovative ways to fight climate change?

India indeed plays a crucial role in the global effort to combat climate change. As one of the world’s largest emitters of greenhouse gases, it is imperative for India to adopt innovative approaches to address this pressing issue. India needs to introduce innovative ways to fight climate change for several reasons: Rising Emissions: India is

Why does India need to introduce innovative ways to fight climate change? Read More »

निसर्गाची मुक्तहस्त उधळण : झाडीपट्टी

Nature’s free-hand flourish: the bushes नैसर्गिक वनसंपदाने समृद्ध असलेल्या महाराष्ट्राच्या पूर्व भागातील गडचिरोली, भंडारा, गोंदिया,चंद्रपूर हे चार जिल्हे म्हणजेच झाडीपट्टी होय. या चार जिल्ह्यातील मुख्य नदी म्हणजे वैनगंगा.या नदीच्या पवित्र पाण्याने आणि काठावरील विविध तीर्थक्षेत्रांच्या पावन स्पर्शाने सुपीक झालेली माती, निसर्ग संपन्न वनस्पती, वन्यजीव, ऐतिहासिक स्थळे, गावतलाव आणि हिरवेगार भाताची पिके पर्यटकांना आकर्षित करतात. सम्राट

निसर्गाची मुक्तहस्त उधळण : झाडीपट्टी Read More »

Scroll to Top