S R Dalvi (I) Foundation

Teacher

जर जगातली सगळी झाडं नष्ट झाली तर?

What if all the trees in the world were destroyed? जगभरात विविध कारणांमुळे वृक्ष संख्या झपाट्याने कमी होतेय. गेल्या महिन्यात अमॅझॉनच्या जंगलाला लागलेल्या आगीत प्रचंड मोठी वृक्ष संपदा जळून भस्मसात झाली. पण कल्पना करा, जर जगातली सगळीच झाडं जर नष्ट झाली, तर काय होईल? झाडं या जगाची लाईफलाईन आहेत. ती नसतील तर आपल्याला या पृथ्वीवर […]

जर जगातली सगळी झाडं नष्ट झाली तर? Read More »

जात-वर्ग जाणिवेचा क्रांतिकारी साहित्यिक : अण्णा भाऊ साठे

Caste-Class Conscious Revolutionary Literary: Anna Bhau Sathe अन्यायाची जाणीव करून देणे आणि त्याविरोधात लढण्यासाठी उद्युक्त करणे हेच अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचे उद्दिष्ट होते. तिकाराचे दुसरे नाव संघर्ष होय. अण्णा भाऊ साठे यांचे संपूर्ण आयुष्य संघर्षात गेले. वाटेगाव ते मॉस्कोपर्यंतचा प्रवास हा त्यांच्या संघर्षाचा पुरावाच होय. अण्णाभाऊंचा जन्म ज्या सातारा-सांगली-वाटेगाव परिसरात झाला त्या भागात अनेक क्रांतिकारकांनी

जात-वर्ग जाणिवेचा क्रांतिकारी साहित्यिक : अण्णा भाऊ साठे Read More »

‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’

‘NAMO Shetkari Maha Sanman Fund Scheme’ भारत हा कृषिप्रधान देश आहे. त्यापैकी 75% लोक शेतीवर अवलंबून आहेत. त्यांची आर्थिक स्थिती केवळ शेतीवर अवलंबून आहे. हे लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर एक नवीन योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. ज्याचे नाव आहे नमो शेतकरी महासन्मान

‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ Read More »

महिलांना 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज देणारी ही योजना काय? त्यासाठी अर्ज कसा करावा?

What is this scheme that gives loans up to 3 lakh to women? How to apply for it? ‘उद्योगिनी’ ही महिलांना रु.3 लाखांपर्यंतचे कर्ज मिळवून देण्यासाठी, 88 प्रकारचे छोटे व्यवसाय स्थापन करण्यासाठी आणि आर्थिकदृष्ट्या स्थिर होण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली योजना आहे. कर्मचारी योजना म्हणजे काय, त्याअंतर्गत कर्ज कसे मिळवायचे, कोणते नियम पाळायचे, अर्ज कसा

महिलांना 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज देणारी ही योजना काय? त्यासाठी अर्ज कसा करावा? Read More »

Mumbai Metro and Sustainable Urban Development

Sustainable urban development is a critical aspect of modern cities as they grapple with rapid urbanization and increasing environmental concerns. The Mumbai Metro, as a mass transit system, plays a significant role in promoting sustainable urban development in the bustling metropolis. Here’s how the Mumbai Metro contributes to sustainability and its impact on the city’s

Mumbai Metro and Sustainable Urban Development Read More »

मिसाईल मॅन ‘डॉ. ए पी जे अब्दुल कलाम’

Missile Man ‘Dr. APJ Abdul Kalam’ भारतासहीत संपूर्ण जगाला शांततेचा आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या ‘मिसाईल मॅन’, जेष्ठ शास्रज्ञ आणि भारताचे माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांची पुण्यतिथी आहे. भारताचे ११ वे राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांच्या कार्याचा देशातील सर्वोच्च सन्मान ‘भारतरत्न’ देऊन गौरवही करण्यात आला होता. २००२ ते २००७ या काळात

मिसाईल मॅन ‘डॉ. ए पी जे अब्दुल कलाम’ Read More »

Sustainable Living: Small Changes for a Greener Future

Living sustainably is essential for preserving the environment and ensuring a greener future for generations to come. While large-scale changes are crucial, small individual efforts collectively make a significant impact. By adopting sustainable practices in our daily lives, we can reduce our ecological footprint and contribute to a more sustainable planet. This article presents practical

Sustainable Living: Small Changes for a Greener Future Read More »

छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनानंतर मराठा साम्राज्याचं काय झालं?

What happened to the Maratha Empire after the death of Chhatrapati Sambhaji Maharaj? कधी मैत्री, कधी भांडण, कधी तह तर कधी परिस्थितीनं लादलेली तडजोड अशी अनेक वळणं सातारा आणि कोल्हापूर संस्थानांच्या संबंधांनी घेतली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि छ. संभाजी महाराजांच्या निधनानंतर सुरू झालेली ही घटनांची मालिका पुढे अनेक दशकं चालत राहिली होती. ताराराणी बाईसाहेब,

छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनानंतर मराठा साम्राज्याचं काय झालं? Read More »

Scroll to Top