S R Dalvi (I) Foundation

Ngo for Teachers

आज महावीर जयंती, जाणून घेऊया या सणाचे महत्त्व आणि भगवान महावीरांचे विचार…

Today is Mahavir Jayanti, let’s know the importance of this festival and thoughts of Lord Mahavir भगवान महावीर हे राजा सिद्धार्थ आणि राणी त्रिशाला यांचे पुत्र होते. त्यांचा जन्म कुंडलग्राम, बिहार येथे, श्वेतांबरांनुसार 599 ईस.पूर्व चैत्र महिन्याच्या 13 व्या दिवशी झाला, तर दिगंबर जैन मानतात की त्यांचा जन्म 615ईस.पूर्व झाला. लहानपणी त्यांना वर्धमान नाव देण्यात […]

आज महावीर जयंती, जाणून घेऊया या सणाचे महत्त्व आणि भगवान महावीरांचे विचार… Read More »

अपयशाने खचायचे नाही तर यश खेचून आणायचे..

Don’t get tired of failure but bring success.. मग मी संसरेन तेणें ।करीन संतासी कर्णभूषणे ।लेववीन सुलक्षणें । विवेकाची ।। ओवीचा अर्थ – मग मी त्या योगाने सावरेन आणि विचारांची चांगली लक्षणे असलेली सुंदर कर्णफुले करून ती संतांना घालीन साधना करण्यासाठी मनाची तयारी व्हावी लागते. हळूहळू मन साधनेत रमते. शांत जागी साधना करताना मन जर

अपयशाने खचायचे नाही तर यश खेचून आणायचे.. Read More »

आजही आम्हाला हवेत छत्रपती शिवाजी महाराज !

Even today we want Chhatrapati Shivaji Maharaj! मुघल आक्रमणाच्या काळात भारतीय सर्वात वाईट टप्प्यातून गेले आहेत. मुघलांनी आमचे आर्थिक, सामाजिक शोषण केले, अनेक हिंदूंचे धर्मांतर केले, समाजातील प्रत्येक वर्गाची श्रीमंत संसाधने आणि कमाई लुटली, आमच्या स्त्रियांना वाईट वागणूक दिली आणि मंदिरे, सांस्कृतिक वारसा स्थळे, पवित्र ग्रंथ नष्ट केले. त्या वेळी लोक खूप निराश झाले होते;

आजही आम्हाला हवेत छत्रपती शिवाजी महाराज ! Read More »

मुलांच्या विविध मानसिक समस्या आणि त्यावर करावयाचे घरगुती उपाय

Various mental problems of children and their home remedies आपण मुलांमध्ये नेहमी आढळणार्‍या आणि ज्यांच्यावर घरगुती उपाय करता येण्यासारखा आहे, अशा काही मानसिक समस्या विचारात घेणार आहोत. नखे कुरतडणे, अंगठा चोखणे, केस ओढणे इत्यादी सवयी नखे कुरतडल्याने होणारे अपाय समजावून सांगावे : मूल जर अधून मधून नखे कुरतडतांना दिसले, तर त्याच्याकडे दुर्लक्ष करणेच उत्तम; मात्र त्याला नखे

मुलांच्या विविध मानसिक समस्या आणि त्यावर करावयाचे घरगुती उपाय Read More »

शिक्षण कसे हवे?

How should education be? तरुणांना सक्तीचे लष्करी शिक्षण, तसेच संत, देशभक्त आणि क्रांतीकारक यांच्या कथा अभ्यासासाठी दिल्याने त्यांना देशासाठी जगणे आणि मरणे याची प्रेरणा मिळेल. शिक्षण कसे हवे, याचा विचार आणि कृती आवश्यक आहे. भारतात जे जे क्रांतीकारक झाले, जे संत झाले, जे देशभक्त स्वातंत्र्यासाठी लढले आणि त्यासाठी हुतात्मा झाले, जे शास्त्रज्ञ झाले, जे समाजाच्या

शिक्षण कसे हवे? Read More »

How can school violence be prevented?

There are several steps that can be taken to prevent school violence. Some of these include: Promoting a positive school culture: Schools should promote a culture of respect, kindness, and inclusion. This can be achieved by implementing programs that promote positive behavior and provide support for students who are struggling. Encouraging communication: Schools should encourage

How can school violence be prevented? Read More »

रामनवमी का साजरी केली जाते?

Why is Ram Navami celebrated? रामनवमी ही भगवान रामाची जयंती म्हणून साजरी केली जाते. भगवान राम हे आदर्श पुरुष म्हणून ओळखले जातात. जर तुम्ही पौराणिक कथा आणि कथांचा अभ्यास केला तर तुम्हाला हे शिकायला मिळते की माणसाचे चरित्र भगवान रामासारखे असावे. यामुळेच भारतात रामाचे अनेक अनुयायी आहेत. राम नवमी हा एक हिंदू सण आहे ज्यामध्ये

रामनवमी का साजरी केली जाते? Read More »

आठवी-दहावीच्या तुलनेत तिसरी-पाचवीची मुलं गणितात जास्त हुशार: नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे २०२१

Topic : 3rd-5th graders are smarter in math than 8th-10th: National Achievement Survey 2021 शालेय शिक्षणाच्या गुणवत्तेसह मुलांच्या शिकण्याच्या क्षमतेचे मूल्यांकन करण्यासाठी देशव्यापी सर्वेक्षणात दहावी आणि आठवीच्या वर्गापेक्षा तिसरी आणि पाचवीच्या मुलांमध्ये शिकण्याची क्षमता चांगली असल्याचे आढळून आले आहे. नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे (NAS) 2021 च्या अहवालानुसार, गणितासारख्या विषयात इयत्ता तिसरी आणि पाचवीच्या मुलांची कामगिरी आठवी

आठवी-दहावीच्या तुलनेत तिसरी-पाचवीची मुलं गणितात जास्त हुशार: नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे २०२१ Read More »

Scroll to Top